भारतीय आहारात चटण्या, कोशिंबीर, रायते या पदार्थांना महत्त्व आहे. रोजच्या जेवणात हे पदार्थ असण्यावर भर दिलेला असतो. तर पाश्चात्य किंवा जगभरात सॅलड हे जेवणाचा भाग असतेच.
↧