चातुर्मासामध्ये अनेक घरांत मांसाहार बंद असतो. शिवाय कांदा लसूणही खाल्लं जात नाही. त्यामुळेच कोथिंबीरीचं तिखट आणि पोहे अशी चविष्ट पण कांदा-लसूण विरहीत रेसिपी देत आहोत.
↧