आपल्या पूर्वजांपासून एक प्रथा चालत आलेली आहे, ती म्हणजे जेवणापूर्वी प्रार्थना म्हणण्याची. प्रार्थना म्हटल्यामुळे जेवणाआधी आपलं मन शांत व्हायला मदत होते. आपण अन्न हे पूर्णब्रह्म मानलंय. कारण त्यावरच आपला शरीररूपी डोलारा उभा असतो.
↧