नवरात्रोत्सवाला सुरुवात होतानाच ऋतुचक्रातही बदल होत असतो. यादरम्यान नवरात्रात उपवास केले जातात. उपवासादरम्यान फळ-फळावळ, ड्रायफ्रुट्स, दूध यांचे सेवन केल्याने पचनशक्तीत वाढ होते. सोबतच शरीराची शुद्धी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
↧