'स्वयंपाकघरात मीठ नसेल, तर जेवणाचे सगळे बेत फुकट', असं म्हटलं जातं. याच धर्तीवर 'स्वयंपाकघरात विविध पिठं नसतील, तर गृहिणीचं कसब फुकट', असं खासच म्हणता येईल. यात गव्हाचं किंवा जोंधळा-बाजरी-नाचणीचं पीठ धरलेलंच नाही. कारण...
↧