सरदारजींची हॉटेल्स म्हटली की, खवय्यांना स्वादिष्ट पंजाबी डिशेस भुरळ पाडतात. मात्र, जळगावातील प्रीतमसिंग अरोरा या सरदारजीने जरा हटके विचार केला आणि खान्देशाला राजस्थानी भोजनाची भुरळ घातली आहे.
↧