पावसाळ्यात भाज्या आणि मासे तुरळक असण्याच्या काळात कामाला येतं ते वाळवण. आज वाळवणांचा पूर्वीचा रुबाब क्वचितच दिसत असला तरीही वाळवण म्हणजे अवघी आनंदाची साठवणच…
↧